पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. ...
घटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) अन्वये राज्यात स्थापन करण्यात आलेली प्रादेशिक विकास मंडळे केवळ अनुशेष दूर करण्यासाठी नाहीत, तर राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ...
प्रादेशिक योजनेतील औद्योगिक जमिनीचा निवासी वापरासाठी बदल करण्यासाठी कमी प्रीमियम, तर गावठाणालगतच्या जमिनींचा निवासी वापरासाठी जादा प्रीमियम आकारण्याचे ...
विदर्भातील सिंचन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनमंच संघटनेने ‘फुटपाथ प्रदर्शन’ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. ...
मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शन या प्रस्तावित मुंबई सागरीकिनारा रस्त्याबाबत (कोस्टल रोड) नागरिकांना सूचना पाठविण्यासाठी ...
मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर म्हाडामार्फत २0१0-२0११ मध्ये कामगारांकडून माहिती संकलनाचे अर्ज भरून घेण्यात आले. ...