शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सावकरी कर्ज माफ करण्यात आले. यात कारंजा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५७ सावकारी कर्जाची प्रकरणे माफ झाली. ...
शेतीमालाच्या रास्त हमी भावाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ‘असा भाव प्रत्यक्षात देता येत नसतो, जागतिक बाजार पेठेतील शेतीमालाची मागणी आणि पुरवठा हेच सूत्र भाव ...
कोल्हापूरच्या विमानतळाचा पाया छत्रपती राजाराम महाराजांनी ७५ वर्षांपूर्वी घातला, ते विकसित करण्यासाठी राज्यकर्त्यांना वेळ मिळू नये, हे आपले दुर्दैव आहे. ...
देशात नागरिकांच्या घरी वापराविना पडून असलेले व धार्मिक संस्थांकडे असलेले सोने बाहेर काढून अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सादर केलेल्या ‘सुवर्ण ठेव ...
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या चेअरमन जेनेट येलेन यांनी व्याजदरांत वाढ करण्याचे संकेत दिल्यामुळे गुरुवारी मुंबई शेअर बाजार २३१ अंकांनी घसरला. गेल्या दोन आठवड्यातील ही सर्वांत ...
हमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून पुढील दोन वर्षांत राज्यात ५८ हजार बेरोजगार तरुणांना ...
गेल्या दोन दिवसापासून सातत्याने रोमानिया, केनिया, तैवान, भूतान आदी देशातून आपणास धमक्याचे फोन येऊ लागले. सकाळीच रोमानियातून रवी पुजारी नावाने आपणास जीवे मारण्याचा ...
पालिकेने दोन दिवस के/पश्चिम व एच/पश्चिम विभागांमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यामध्ये ज्या स्टॉलधारकांनी त्यांना मंजूर असलेल्या क्षेत्रफळापेक्षा ...