CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आरमोरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी या चार तालुक्यात विविध समस्या अजूनही शासनस्तरावरून दुर्लक्षित आहेत. ...
साकोली-गडचिरोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ८० फूट रोड व फुटपाथ व पार्र्किंगसाठी ४० फूट जागा सोडावी लागणार आहे. ...
शासनाच्या असामंजस्य धोरणामुळे समाजविघातक प्रवृत्तींना पोषक वातावरण तयार होत आहे़ व्यक्ती स्वातंत्र्य, समता, विकास यांना फाटा देऊन एक चौकटीबद्ध अजेंडा राबविला ...
भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पाळलेले नाहीत. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. ...
२०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात शुक्रवारी ... ...
७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांसंदर्भात ४९ तारांकित प्रश्न, .... ...
राज्यात नरभक्षक म्हणून नोंद असलेले वाघ, बिबटे व इतर वन्यपशु बंदिस्त असून त्यांचा कारावास संपविण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक ...
पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात दिवाळीनंतर गावागावांत नाटक व कोंबड बाजाराची धूम सुरू झालेली असते. ...
जोगीसाखरा ते आरमोरी मार्गाचे डांबरीकरण व रूंदीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी जोगीसाखरा, पळसगाव, शंकरपूर, कासवी या ग्रामपंचायती अंतर्गत .... ...
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील अर्कापल्ली येथील नक्षल कुटुंबाला गुरूवारी भेट देऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले. ...