शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देणे हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. ...
झकीऊर रहमान लख्वी व कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमला भारतात आणून त्यांना फासावर लटकवतील अशी आशा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केली आहे. ...
राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. एकंदरीत फडणवीस सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीने केली आहे. ...
सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून छत्तीसगडमधील शाळेतील एक शिक्षक मद्यधूंद अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची घटना उघड झाली आहे. ...