‘सामान्य माणूस’ नक्की कसा असतो आणि ‘असामान्य माणूस’ म्हणजे कोण? - हे निश्चित कसे आणि कोणत्या रीतीने करावे? तथाकथित ‘असामान्य’ माणसे प्रत्यक्षात किती ‘सामान्य’ असतात; तथाकथित ‘महत्त्वाची’ म्हणून मानली गेलेली माणसे किती ‘बिनमहत्त्वाची’ (आणि ‘फालतू’सु ...
‘माणसा’शी संघर्ष करायचा नसेल आणि तंटामुक्त ‘जगायचं’ असेल तर ‘जुळवून’ घेतलं पाहिजे हे आता बहुधा बिबटय़ांनीही जाणून घेतलं आहे. माणसांच्या वाटेला जाणं त्यांनी थांबवलं आहे. त्यांच्या पाळीव जनावरांपासूनही शक्यतो चार हात दूर राहणंच ते पसंत करताहेत. उंदीर-घु ...
महाराष्ट्राला जशी लावणी, पोवाडय़ांची परंपरा आहे तशीच अभंगांचीही. हे अभंग सुरांच्या माध्यमातून खुलवण्याच्या अफाट शक्यता भीमसेनजी-किशोरीताई यांच्यासारख्या कलाकारांना जाणवल्या आणि सुरू झाली अभंगवाणीची एक रसाळ परंपरा. आज हीच परंपरा तरूण स्वरांनी बहरली आहे ...
रमजानचे 30 दिवस, 30 रोजे म्हणजे संयम, सदाचाराचा प्रशिक्षणवर्गच! अल्लाहपुढे सारे समान आहेतच, पण रोजांच्या निमित्तानं वंचितांशीही जवळीक साधणारा, प्रत्येकाला एकाच पातळीवर आणणारा हा काळ.. हा संपूर्ण कालावधी दहा दिवसांच्या तीन खंडात वाटला आहे. ...
साधुग्रामात तरुण साधू दोनपाचशे लोकांचा स्वयंपाक करताना, पाणी भरताना, वाढताना, भांडी घासताना भेटतात. कोण असतात हे? कुठून येतात? अध्यात्माची ओढ असलेले फार थोडे, गर्दी असते ती घरातून पळून आलेल्यांचीच! ...
पालखीच्या वाटचालीचे तीन मुख्य भाग पडतात. एक म्हणजे भजन म्हणत होणारी ‘वाटचाल’, दुसरे म्हणजे ज्या गावाला पोहोचायचे तो ‘मुक्काम’ आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाटचालीतील मधला ‘विसावा’. ...
भूकंप होऊन तीन महिने झालेत, पण अजूनही ढिगा-याखालून सांगाडे निघताहेत, पुनर्वसन आपल्या गतीने सुरू आहे. पर्यटकांचा पत्ता नाही, महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यात स्वस्तात काम करणा-या ‘भय्यां’नीही पाठ फिरवली आहे.. ...
पूर्वी परसातल्या झाडांच्या मातीत आपण कचरा टाकत असू. त्यानंतर कचरापेटी, कचराकुंडय़ा, अगदी घंटागाडय़ाही आल्या. आता गार्बेज डिस्पोझल युनिट, इनसिंकइरेटर आणि स्मार्टबिनच्या माध्यमातून डिझायनर्स कच:याची समस्या सोडवू पाहताहेत. ...
दोन पिढय़ांत अंतर राहणारच. नव्या तंत्रज्ञानानं तर आता सारीच मूल्यं पार उलटीपालटी करून टाकली आहेत. पण हेच तंत्रज्ञान दोन पिढय़ांतली आचार-विचारांची दरीही सांधतंय. तंत्रज्ञानाची कास धरली तर पिढय़ान्पिढय़ांचा हा झगडा नुसता सुटणारच नाही, एक नव मैत्र जुळत जाईल ...