बाबूराव चव्हाण ,उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सर्व मतदार संघामध्ये समान निधी वाटप करण्याच्या गप्पा सभागृहामध्ये मारल्या जातात. परंतु, दुसरीकडे अधिकारी मंडळी मात्र ...
दक्षिण महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत पंचगंगा नदी खोऱ्याची भूमिका खूप महत्त्वाची झाली आहे. पाच उपनद्यांपासून तयार झालेली (उगम न पावलेली) पंचगंगा नदी ...
उस्मानाबाद : शहरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी मंगळवारी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. ...
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायत सरपंचासह अन्य दोन सदस्यांकडे शौचालय नसल्याने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. ...
शिराढोण : दगड उचलण्याच्या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना कळंब तालुक्यातील माळकरंजा येथे २८ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी बुधवारी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...