कालबाह्य कायदे संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक विधेयक आणण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. त्यानुसार कालबाह्य झालेले २९५ कायदे मोडीत काढले जातील. ...
इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानातील परराष्ट्र विभाग तसेच दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसमक्ष शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांबद्दल ...
पुणे रेल्वेस्थानकात लोकलसाठी स्वतंत्र टर्मिनल, पुणे स्टेशनप्रमाणेच जवळच नवे टर्मिनल विकसित करणे, हेरिटेज स्टेशन अशा वेगवेगळ्या घोषणा रेल्वे प्रशासानकडून वेळोवेळी ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) निर्मिती झाल्यानंतर काही महिन्यांतच १३ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे बढती व वेतनवाढ देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक लाभार्थीला घर मिळवून देण्यासाठी घरकुल बांधा, असे आवाहन आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा थेट घरपोच पत्राद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना ...
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा अधिक मासामुळे १ लाख जादा वारकरी भाविक सहभागी झाले आहेत. कुंभमेळा, रमजान ईद, अधिक मास आणि पालखी सोहळ्याचा दुर्मिळ योग ५८ वर्षांनी आला आहे. ...
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की गावकी-भावकी आणि जातीचे राजकारण. इथे पक्षाचा झेंडा नसतो. गावकी-भावकीचे राजकारण तालुका, जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या पुढाऱ्यांनाही जुमानत नाही ...
हरित न्यायालयाने इंद्रायणीत कचरा टाकण्यासाठी मनाई केल्यामुळे आळंदी नगर पालिकेचे कचरा कोंडी झाली आहे. आळंदीत दररोज निर्माण होणारा २० टन कचरा साठवायचा कुठे? ...