ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या १४८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणूकीसाठी आज (शनिवारी) शांततेत मतदान पार पडले. ...
दोन महिन्यांपूर्वी एक ठराव घेऊन नगरपालिकेने आठवडी बाजारातील न.प. संकुलातील २०० पेक्षा अधिक भाडेकरु व्यापाऱ्यांना थकबाकी भरून दुकाने रिकामी करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. ...
प्रसूती वेदना होत आहे म्हणून ग्रामीण रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेला ‘तुझं हे रोजचंच नाटक आहे’ असे म्हणून परिचारिकेने त्या महिलेला घरी परत पाठविले. ...
माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही माळीणचे लोक पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या १२५ चौरस फूट जागेत राहत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे माळीण पुनर्वसनाची जागा लवकर ...