राजकुमार जोंधळे , लातूर किरकोळ कारणांवरुन भाग्यश्री व विशालचा संसार विस्कटला होता़ भांडण टोकाला गेले़ ही विस्कटलेली घडी निलंगा पोलिसांच्या मदतीने बसली असून, आता या दोघांचा संसार रुळावर आला आहे़ ...
घरी अठराविश्वे दारिद्र्य... वीतभर शेतीत राबणारे कुटुंब... पोटाची खळगी भरताना होणारी तगमग आणि पिढ्यान् पिढ्यांचा वारसा जपण्यासाठी झगडणाऱ्या १९ ते २५ वयोगटातील तरुणी ...
जामवाडी : जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील खड्ड्यांमुळे येथे दररोज अपघतांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत ...
जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. ...