सर्वांच्या सहकार्यातून पिगोंडे ग्रामपंचायत यापूर्वीच हागणदारीमुक्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेला प्रत्येकाने सहकार्य करणे जरु रीचे ...
अंबरनाथ-बदलापूर या दोन्ही शहरांची एकच महापालिका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दाखवलेली असताना आणि तसे विधानसभेत जाहीर केलेले ...
स्मार्ट सिटी बरोबर नगरसेवकांनाही स्मार्ट बनविण्यासाठी, पालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या हाती टॅब दिले होते. परंतु, एक वर्ष उलटूनही ते काही केल्या कोणाकडे ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बलात्काराच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण हे तिप्पट आहे. ग्रामीण भागात दाखल झालेले शंभर टक्के गुन्हे उघडकीस आले ...