१ सप्टेंबरपासून वरठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. शुक्रवारला दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व खंड विकास अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली. ...
कांदिवली कारशेडमध्ये रिकाम्या रेल्वेला आगमुंबई: कांदिवली येथील रेल्वे कारशेडमध्ये उभ्या असलेल्या रिकाम्या लोकलला शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. रिकाम्या रेल्वेच्या दोन डब् ...
अकोला: गुलजारपुर्यातील मनोज धुमने यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर ब्रजलाल बियाणी चौकात काही कार्यकर्त्यांनी लावले. हे बॅनर पोलिसांनी काढण्यास बजावल्यानंतर पोलीस आणि शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि पोलीस व कार्यकर्त ...