जी व्यक्ती स्वत:ची गरज किंवा अडचण दूर करण्यासाठी कलेचे प्रदर्शन करते ती गरजवंत असते. परंतु जी रसिकांच्या आनंदासाठी एखादी कला साकारते तीच खरी कलावंत असते, ...
मराठी साहित्याला काही वर्षांपासून ‘उत्सवी’ स्वरूप आले आहे. उत्सव म्हटला की यात उत्कटतेपेक्षा उन्मादाला जास्त वाव राहतो. या उत्सवी स्वरूपामुळेच ‘अच्छे दिन’ आले असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. ...
दारिद्र्याच्या परिस्थितीतही स्वाभिमानाने आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर बऱ्यापैकी जीवन कसे जगावे, याचा आदर्श येथील राहुल कऱ्हाडे या युवकाने घालून दिला आहे. ...