मुंबई व ठाणे महापालिकांना पाणीपुरवठा करणार्या भातसा धरणाच्या ९४२.१० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणीसाठ्यापैकी सोमवारपर्यंत २६५.१० एमएलडी म्हणजे केवळ २८.१४ टक्के साठा शिल्लक आहे. ...
वाहतुकीला पर्यायी रस्ते निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या चार पर्यायी रस्त्यांच्या अभ्यासाला मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. ...
धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...
गर्भवतीला रुग्णालयात नेत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गजवळील वरई सफाळे रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला सहा आसनी टॅक्सीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार महिला ठार झाल्या आहेत. ...
ज्या बिल्डरांच्या प्रकल्पात घरे विकली गेलेली नाहीत, रिकामी आहेत, अशा बिल्डरांकडून त्या रिकाम्या घरांचा कर वसूल करा, अशी भूमिका प्राप्तिकर विभागाने घेतली आहे. ...