बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे. ...
विवेकानंद वाचनालय लाखनी येथे सप्तधनू श्रावण स्पर्धा उत्सव संपन्न झाला. यात व्यंजन स्पर्धा, श्रावण क्विन व सप्तरंगी पूजा थाल सजावट स्पर्धा घेण्यात आली. ...
पर्यावरणाचा वाढता ऱ्हास थांबवून शहरातील पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे काम डी.वाय. पाटील समूहाच्या वतीने केले जात आहे. मंगळवारी नेरूळमधील एल.पी.जंक्शन ते उरण फाटा ...