ऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे ...
जवळील तुमरगुंडा मार्गावरील भांडारकार नाल्यावर संपूर्ण गिट्टी उखडून पडली आहे. त्यामुळे येथे दुचाकीस्वारांना दररोज अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहे. ...
तारापूर एमआयडीसीमधील ओम फार्मास्युटीकल्स या कारखान्यात लागलेल्या आगीत जबर जखमी झालेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी ओमकार विश्वकर्मा या क्वालीटी कंट्रोलरचा मृत्यू ...
वाडा तालुक्यातील वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिप्सन ही कंपनी विविध ठेके हे स्थानिकांना न देता परप्रांतीयांना देत असल्याने व त्यामुळे स्थानिकांना ...
नवी मुंबई स्मार्ट सिटी होईल. त्याला आमचा विरोध नाही. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून भाजप पालिकांवर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे. ...