‘भाई तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, या शब्दात पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलकी टीका केली होती. भार्इंनी मुख्यमंत्र्यांना बच्चा म्हटले होते. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षाकरिता ३० हजार विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत २६,१६९ विहिरी पूर्ण झाल्या आहेत ...
स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) रद्द करण्यात आला आहे. यामुळे उत्पन्नात होणारी तूट भरून काढण्यासाठी महापालिकांना ७६४८.८२ कोटीचे सहायक अनुदान देण्यात येत ...
राज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपरिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने घेतला ...
नवरात्रौत्सव आणि दिवाळीच्या काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि संस्थांवर कारवाई न केल्याने बुधवारी उच्च न्यायालय चांगलेच संतप्त झाले. ...
विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनीही अर्ज दाखल करून ...
देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक अशी ख्याती असलेल्या मुंंबईतील सिद्धीविनायक देवस्थानने केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये तब्बल ४० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे ...