शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे. ...
राजेश खराडे , बीड पौष्टिकतेच्या सर्व गुण संपन्नतेमुळे जिल्ह्यातील सीताफळाची ओळख संपूर्ण राज्यात झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचे भौगोलिक चिन्हांकन म्हणून सीताफळाला ...
बीड : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. मागील सहा महिन्यांपासून निराधारांचे अनुदान मंजुरीचे प्रस्ताव बैठक न झाल्याने पडून आहेत ...
व्यंकटेश वैष्णव , बीड भूमाफियांच्या पाठीशी चक्क अधिकारीच उभे रहात असल्याने कारवाई तर दूर मात्र खरेदी-विक्री झालेल्या जमीनीचे खासरा पत्रक जर मागीतले तर मिळत ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव ...