औरंगाबाद : मराठवाडा सार्वजनिक बांधकाम विभागातील काही महाभाग २५ ते ३० टक्के घेतल्याशिवाय बिले देत नसल्यामुळे पूर्ण विभाग ‘टक्के’ बहाद्दरांच्या विळख्यात अडकला आहे. ...
औरंगाबाद : मराठवाड्यात ग्रामीण भागांसह शहरी भागांनाही यंदा हिवाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसत आहे. नगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. ...