सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प् ...
नापिकी, कर्जबाजारीपणा : विदर्भ, मराठवाड्यातील घटनामुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे ...
सांगोला : भरधाव ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात मालट्रकच्या पुढील चाकासमोर सापडून एक जण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. ...
बोईंग इंडिया परत येणारमिहानमध्ये साकारण्यात आलेल्या एमआरओचे संचालन बोईंग इंडिया करणार होते. मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यावर बोईंगने तो एअर इंडियाला हस्तांतरित केला. यामुळे एक नकारात्मक संदेश गेला होता. मुख्यमंत्र्यांनी याकडेही आपण विशेष लक्ष केंद्रित के ...
नाशिक : बारा वर्षांनी येणार्या कुंभमेळ्याविषयी उत्सुकता असली तरी आत्तापर्यंत भाविकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत केवळ बारा हजार भाविकांची वाहतूक केली असल्याचे परिवहनतर्फे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर परिवहन महामंडळाने ...
बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवं ...