२७ गावांतील मौजे दावडी आणि सोनारपाडा गावच्या कुळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे बोगस फेरफारद्वारा झालेले बनावट हस्तांतरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. ...
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘एकल जनसेवकां’चा सत्कार केला. त्यामुळे विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर करण्याचा योग आल्याने आजचा दिवस खऱ्या ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकासासाठी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी स्मार्ट सिटीसाठी साडेसहा हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढला असल्याचे गेल्या चार वर्षातील आकडेवारी दर्शवित असून गुन्ह्यांची उकल करण्याची जिल्हा पोलिसांची टक्केवारी ही ९७ टक्के आहे. ...