येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग यांनी नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून ५ आॅक्टोबरला आत्महत्या केली. यानंतर सदर शेतकरी कुटुंब दोन दिवस उपाशी होते. ...
कोठडीतील मृत्यू रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे या घटनांना सरकार परवानगी देते ...
शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला व्हावे, या हेतुने शिक्षण विभागाने शालार्थ सेवा प्रणाली ही आॅनलाईन प्रक्रिया कार्यान्वित केली; पण ही प्रणाली डोकेदुखी ठरत आहे. ...
पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी कर्नाटकमध्ये कुणीच कसल्याच प्रकारची आगळीक करू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी, ...