दादरी कांडानंतर भारतातील मुस्लिमांच्या दुर्दशेकडे 'युनो'ने लक्ष घालण्याची मागणी करत घरातले भांडण चव्हाट्यावर नेत हिंदुस्थानचे वाभाडे काढणा-या आझम खानची हकालपट्टी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजातील कागदी मेळ संपून ते आता आॅनलाइन झाले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील भाषणे प्रोसिडिंगच्या स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध ...
मुंबई मेट्रो मार्ग २मधील दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर(पूर्व)-डी.एन. नगर यासह मुंबई मेट्रो मार्ग-७मधील अंधेरी (पूर्व)-दहिसर (पूर्व) ...
राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अंगावर वीज पडून मरण पावलेल्या ६९ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून मतदारांची दिशाभूल व निवडणूक ...
‘आम्ही यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेत आहोत. आम्ही दाखवत असलेल्या दयेचा गैरफायदा घेऊ नका, आम्ही तुम्हाला इशारा देत आहोत. ...
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, म्हणजे गेली ६० वर्षे आपण निवडणुका घेत आहोत, एवढाच अर्थ मानायचा की, लोकशाही म्हणजे प्रगल्भ, जागरूक, संवेदनशील ...
येत्या १४ एप्रिल रोजी येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीची उपयुक्तता साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले सोयीस्कर, फायदेमंद आणि संधिसाधू राजकारण ...
अज्ञान घालविण्यासाठी ज्ञानाची गरज व ज्ञानप्राप्तीसाठी श्री गुरुकृपेची गरज असतो. ज्ञानामध्ये वृत्ती-ज्ञान व स्वरूप-ज्ञान असे दोन मुख्य प्रकार शास्त्रक ारांनी सांगितले आहेत़ ...