ईद उल-अज्हा (बकरी ईद) निमित्त राज्यात तीन दिवस गोवंश हत्याबंदी शिथील करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावत त्यास स्थगितीस नकार दिला ...
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) मे महिन्यात काढलेल्या लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेल्या सुमारे ३00 अर्जदारांची सुमारे १ कोटीची अनामत रक्कम अद्यापही म्हाडाकडेच आहे ...
धर्मादाय संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयामधील आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गातील लोकांसाठी असलेल्या अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक असून ...
राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. ...
माणसामधील सहावे इंद्रिय जागृत करण्याचा दावा करीत काही व्यक्ती आणि संस्था देशभर मिडब्रेन अॅक्टिव्हेशनच्या नावाखाली लहान मुलांच्या पालकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा ...