भारत मुळीच साम्राज्यवादी नाही. भारताला केवळ आपल्या शेजाऱ्यांशी मधूर संबंध हवे आहेत. विशेषत: पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावरच भारताचे प्रयत्न राहिले आहेत ...
मुस्लिम धर्मीयांच्या सर्वात मोठ्या हज यात्रेला मंगळवारी प्रारंभ होत आहे. जगभरातून आलेल्या लाखो मुस्लिमांसह दीड लाखांहून अधिक भारतीय यात्रेकरूही इस्लामचे सर्वात ...
भारत-पाक उभय देशांनी सोमवारी नियंत्रण रेषेवर (एलओसी) शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती दर्शवली. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये उभय देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची ध्वज बैठक झाली ...
पेन्शन निश्चितीस विलंब होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डची निवृत्तीच्या पाच वर्षे आधीच तपासणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागांना दिले आहेत. ...