यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. ...
अनेक वर्षांपासून पालीतील नागरिकांची शुध्द पाण्याची मागणी असताना आजतागायत कोणत्याही राजकर्त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पालीतील नागरिकांच्या नशिबी गढूळच ...
ठाणे महापालिका शिक्षण मंडळ शाळांच्या दुरवस्थेची लोकमतने सविस्तर वृत्तमालिकेद्वारे चिरफाड केल्यानंतर प्रशासनाने १३४ शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. ...
महावितरणने सुरु केलेल्या आॅनलाइन वीजबील भरणा सुविधेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भांडुुप परिमंडळात अवघ्या दोन महिन्यात साडेपाच लाखाहून अधिक ...
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी महामंडळाच्या वसई विरार उपप्रदेशातील सर्व आगारांनी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वेनेही ...