कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
मेळघाटात धार्मिक उत्सवादरम्यान वीज कंपनीने शहरात सहा तास तर ग्रामीण भागात दहा तासांचे अघोषित भारनियमन सुरू केले. ...
परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. ...
लघु सिंचन विभागाच्या मोर्शी उपविभागातील वरुड आणि मोर्शी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी यावर्षी अडविले. ...
केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील बारमालक विजय कोळीला अटक केली असून त्याच्याकडून २ पिस्तुलांसह जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांत आॅफिसमधील नायब तहसीलदार संतोष पांढरे यांना कार्यालयीन कामकाज व ताणतणाव असह्य झाल्यामुळे ते घरी जाऊन डिप्रेशनमध्ये गेले. ...
बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले. ...
स्वच्छ व सुंदर भारत’ या ब्रीद वाक्याला रेल्वे प्रशासनाकडूनच फाटा दिला जात असल्याचा प्रत्यय प्रवाशांना बडनेरा रेल्वे स्थानकावर येत आहे. ...
कल्याण-डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत अनेक चुरशीच्या झुंजी बघायला मिळणार असून कल्याण पश्चिम भागातील प्रभाग- १५, १६, १७, १८, २० आणि २१ या सहा प्रभागांत ...
कळंब : सोयाबीन चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या चौघांना पोलिस ठाण्यात डांबून तिघा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार ...
दुर्गोत्सवाच्या बंदोबस्तासाठी शिरखेड ठाण्यात आलेल्या जिल्हा मुख्यालयातील एका शिपायाचे रविवारी सकाळी कर्तव्यावर असताना निधन झाले. ...