भाजीपाल्यापासून ते किरणामालापर्यंत रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आपण वजन करून घेतो, ते वजनाचे मशिन योग्य की अयोग्य हे तपासणारी यंत्रणाच ठप्प आहे ...
अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, तसेच अन्य वन्य प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पुनर्वसन पॅकेज व्यतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. ...
देशासह राज्यातील केमिस्टस्नी औषधांची दुकाने २४ तास बंद ठेवल्याने काही प्रमाणात रुग्णांचे हाल झालेत. केमिस्टचा संप असल्याचे माहीत नसल्याने अनेकांना औषधांसाठी वणवण करावी लागली ...
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्याद्वारे सदनिका वाटपात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला मंगळवारी उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. ...