ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांच्या जिवाला धोका असून, सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणे त्यांनी टाळावे, अशा आशयाच्या सूचना मुंबई पोलिसांनी त्यांना दिल्या आहेत ...
कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी गॅस सिलिंडरची गळती होऊन लागलेल्या भीषण आगीत एका सिव्हिल इंजिनीअरसह सात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बळी गेला ...
न्यायाधीशांची निवड न्यायाधीशांनीच करण्याची २२ वर्षांपूर्वी आपण प्रचलित केलेली ‘कॉलेजियम’ पद्धत पारदर्शी आणि पूर्णपणे निर्दोष नसली तरी न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य जपण्यासाठी तीच पद्धत योग्य आहे ...
‘शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजपा-शिवसेनेचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती ...