अंधेरी ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पडले असून तत्पूर्वी मुलुंड ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प घोषित केला आहे. ...
ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहोचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. ...