जागेच्या वादातून बेदम मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून ज्योती खडसे यांनी केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचारांचा जगभर प्रसार करण्यासाठी राजश्री शिवबा प्रसारक मंडळ पाच वर्षांपासून परिश्रम घेत आहे. ...
महाराजस्व अभियान २०१५ अंतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे आयोजन प्रत्येक तालुका व मंडळ स्तरावर करण्यात येत आहे. ...
मेळघाटात धार्मिक उत्सवादरम्यान वीज कंपनीने शहरात सहा तास तर ग्रामीण भागात दहा तासांचे अघोषित भारनियमन सुरू केले. ...
परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. ...
लघु सिंचन विभागाच्या मोर्शी उपविभागातील वरुड आणि मोर्शी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी यावर्षी अडविले. ...
केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील बारमालक विजय कोळीला अटक केली असून त्याच्याकडून २ पिस्तुलांसह जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांत आॅफिसमधील नायब तहसीलदार संतोष पांढरे यांना कार्यालयीन कामकाज व ताणतणाव असह्य झाल्यामुळे ते घरी जाऊन डिप्रेशनमध्ये गेले. ...
बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले. ...
स्वच्छ व सुंदर भारत’ या ब्रीद वाक्याला रेल्वे प्रशासनाकडूनच फाटा दिला जात असल्याचा प्रत्यय प्रवाशांना बडनेरा रेल्वे स्थानकावर येत आहे. ...