एलबीटी हटाव, इन्स्पेक्टरराज कमी करणे, परवान्यांची संख्या कमी करणे, एमआयडीसी परिसरातील बांधकामे नियमितीकरण, हस्तांतरण, अशी आश्वासने विविध राजकीय पक्षांनी दिली होती ...
येथील देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागातील महसूल विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाईत ३८ घरांवर हातोडा चालवून जमीनदोस्त करण्यात आले ...
खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे. ...