पालघर नगरपालिकेतून २२ कोटींच्या विकासकामांची निविदा नियमाचे उल्लंघन करून काढण्यात आल्याची तक्रार गटनेते तसेच जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी केल्यानंत ...
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य या कंपन्या पुरवितात मात्र या कंपन्यांवर प्रशासन अथवा शासनाचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे ...
वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ...
केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. ...