यंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य ...
भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणीकपात करण्याचे ठरविल्याने ठाणे महापालिकेची ...
१ आॅगस्टपासून स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) चौकटीत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच ठेवल्याने असे १५ ते २० खातेदारच मीरा-भार्इंदर महापालिकेत ...
ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळी सणाकरिता तात्पुरती स्थगित केली होती. ...
देशाला स्वातंत्र्य मिळाले आदिवासी समाज्याला शिक्षणाचा अधिकारही मिळाला असला तरी ज्या प्रमाणात आदिवासी समाजात शैक्षणिक क्रांती व्हायला पाहिजे तेवढी मात्र दिसत नाही... ...