समता, स्वातंत्र, न्याय, बंधुता, करूणा, मैत्री, प्रेम हे तथागत गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. ...
गडचिरोली-राजनांदगाव या राज्य महामार्गाची मुरूमगाव ते सावरगाव पर्यंत मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. ...
केंद्र शासनाने देसाईगंज-साकोली हा राष्ट्रीय महामार्ग घोषीत केला आहे. त्याऐवजी देसाईगंज कोहमारा या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करून त्याचा विकास करावा. ...
संयुक्त राष्ट्रांनी येथे सोमवारपासून आयोजित केलेल्या वातावरण बदलावरील (क्लायमेट चेंज) जागतिक परिषदेत कार्बन उत्सर्जनाला कमी करण्यासाठी प्रदीर्घ काळ उपयोगी पडेल असा करार करण्याचा प्रयत्न होईल. ...
येत्या २ डिसेंबरपासून नक्षल्यांच्या पीएलजीए स्थापना सप्ताहास सुरुवात होत असून, नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर व पत्रके टाकून सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ...