देशातील सगळ्यात मोठ्या मुंबईच्या बाजार समितीचा मी सभापती होतो. आमची २०० कोटींची ठेव असली तरीही हिंगणघाट बाजार समिती सारख्या योजना राबविण्याची बुद्धी आम्हाला सुचली नाही. ...
केंद्रात स्वच्छ भारतचा नारा देणारा भारतीय जनता पक्ष मुंबईत शौचालयांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी ...
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतांना निम्न वर्धा प्रकल्पामधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने पाटचाऱ्यांचे काम सुरू करा. ...
माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या नावे फाउंडेशनची स्थापना करून मुंबईत पोलीस कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात फाउंडेशन सेवानिवृत्त ...
२००२ हिट अॅण्ड रन केसप्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची उच्च न्यायालयाने सुटका केली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिलात ...
ठाणे खाडीकिनारा विकास प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीसाठी प्रवासी बंदर बांधणे तसेच ठाणे शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन येथील वाहतूक सुधारणा प्रकल्पासाठी ...
लोकांनी बैलाचे मांस खाऊ नये, ही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे अखिल भारतीय तेली साहू महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष वर्धेचे खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात ... ...