पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ या पंचवार्षिक योजनेचे पहिल्या वर्षीचे शौचालय बांधणीचे नियोजित उद्दिष्टाहून बरीच अधिक मजल मारण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला. ...
सनातन संस्थेत मानवी बॉम्ब तयार केले जात असून त्यांना रोखले नाही, तर लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव ...
काश्मीर सैन्यमुक्त करण्याची नाहीतर पाकिस्तानला दहशतवादमुक्त करण्याची खरी गरज आहे, अशा सडेतोड शब्दांत खोऱ्यातील सैन्य हटविण्याची पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मागणी भारताने गुरुवारी फेटाळून लावली. ...
सामान्य माणसाला सरकार दरबारी अनेकदा अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचमुक्ती अभियान हाती घेतले आहे. ...
मुंबईवरील पाणीसंकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने पुढील ३०४ दिवस मुंबईला पाणी कसे पुरवायचे, ...
वाढती लोकसंख्या लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने कारागृहांच्या संख्येत वाढ करण्याबाबत विचार करावा, त्याशिवाय कैदी व न्यायाधीन कैद्यांना स्वतंत्र कारागृहांत ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शक ...