उत्पन्नाचे स्रोत कमी होत असल्याने खर्च करताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असे म्हटले जात असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी सुरूच आहे ...
हरियानातील दलित हत्याकांड आणि त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षासह सामाजिक संघटनांनी ...
कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास ...
मावळ तालुक्यातील गावागावात सोमवारी रात्री कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी सामुदायिक दुग्धपान कार्यक्रम आयोजित केले होते ...
कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...
कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. ...
पुणे जिल्ह्यातील तरुणाई सध्या औषधांच्याच नशेला बळी पडत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. राज्यासह ग्रामीण भागातदेखील ही नशा हळूहळू पसरण्यास सुरुवात झाली आहे ...