यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
ठेकेदार कमी खर्चात काम करण्याची तयारी दर्शवत असतानाही स्थायी समितीने मात्र त्याच कामासाठी वाढीव खर्चास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्याचा धडाका लावला आहे. ...
उत्पन्नाचे स्रोत कमी होत असल्याने खर्च करताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असे म्हटले जात असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी सुरूच आहे ...
हरियानातील दलित हत्याकांड आणि त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षासह सामाजिक संघटनांनी ...
कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास ...
मावळ तालुक्यातील गावागावात सोमवारी रात्री कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी सामुदायिक दुग्धपान कार्यक्रम आयोजित केले होते ...
कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...
कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. ...