जळगाव : सागर पार्कवर महिलांची छेडखानी होण्याचे तसेच तेथे जमणार्या टोळक्यांमध्ये हाणामार्या होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्याने या हॉकर्सना तेथून हटविण्याचे आदेश उपमहापौर सुनील महाजन यांनी अत ...
जळगाव- थंडीची चाहूल लागली आहे. किमान म्हणजेच रात्रीचे तापमान दिवसागणिक कमी होत आहे. पहाटे बोचरी थंडी जाणवते. या अनुकूल वातावरणात रब्बी हंगामही जोर धरत आहे. आतापर्यंत रब्बी हंगामाची ३२ टक्के पेरणी झाल्याची माहिती आहे. ...
जळगाव : मनपाचा कोकीळ गुरुजी जलतरण तलाव मक्तेदाराने बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा तलाव ताब्यात घेण्याची सूचना स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली होती. याबाबत मक्तेदारासोबत बांधकाम विभागाची बैठकही झाली आहे. मात्र आयुक्तांशी चर्चेनं ...
जळगाव : औरंगाबाद- अजिंठा या दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भातील तक्रारींची दखल घेत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मंगळवारी अचानक या मार्गाची पाहणी केली. यावेळी या मार्गाच्या जळगाव हद्दीतील दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या वाढीव निधीची म ...
जळगाव : मनपाला न विचारताच महावितरणतर्फे शहरातील वाढीव हद्दीत रस्त्यावर पोल उभारणी केली जात असल्याने ते पोल वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे मनपाने यास आक्षेप घेतला असून स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र द ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अधिकारी व कर्मचार्यांची सलग दुसर्या दिवशी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण् ...
जवळपास १५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंlवणुकीला (FDI) मंजुरी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचे वृत्त असून, बिहारमध्ये झटका बसल्यानंतर आर्थिक सुधारणांना चालना देण्याचा प्रयत्न ...
भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी बीसीसीआयने पाकिस्तानला निमंत्रण दिले असून डिसेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये पाच एकदिवसीय व तीन टी - २० सामन्यांची मालिका रंगण्याची चिन्हे आहेत. ...