देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते, असे सांगत आमिर खानने प्रथमच या मुद्यावर मौन सोडले. ...
परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून परीक्षा प्रवेशपत्र मिळविण्यासाठी धडपड करावी, असा विचारदेखील ...
कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशीचे लग्न कृष्णाशी लावण्याची प्रथा आहे. घरोघरी सुखशांती लाभावी म्हणून अंगणात ...
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या महात्मा गांधी सेंटेनियल हायस्कूल,जरीपटक्याचे दीपक बजाज यांना शिक्षण ...
राज्य शासनाने नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ७ टक्के भांडवल पर्याप्ततेचा (सीआरएआर) निकष ...
बदलत्या काळात सर्वच भाविनक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. परिणामी, डॉक्टर ...
प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्याने महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील ...
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी काढलेल्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊ न ११४ गोवारी बांधवांचे बळी गेले. सोमवारी ...
अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाची हानी होते. हीच बाब लक्षात घेऊन प्रदूषणाची पातळी कमी व्हावी ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ ...