बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडूनही जीवनात यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणे हे चांगले आहे. कल्पना करा बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे पदवी नाही म्हणून जर त्यांच्या कंपनीच्या भागधा ...
बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडूनही जीवनात यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणे हे चांगले आहे. कल्पना करा बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे पदवी नाही म्हणून जर त्यांच्या कंपनीच्या भागधा ...
फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धकड मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा धावांनी वेस्ट ...
टी २० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात नाबाद ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत टी २० करीयर मधील आपले १६ वे अर्धशतक केले. या अर्धशतकाबरोबरच टी ट्वेण्टीमध्ये १६ अर्धशतकं ठोकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. ...
विराट कोहलीच्या आक्रमक ८९ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. ...