दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील टीकेचा मुद्दा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तापवण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरु केले आहेत. ...
राज्यातील पालिका हद्दींत बेकायदेशीर जाहिरातबाजी होत असताना प्रशासन त्याकडे बघ्याची भूमिका घेत असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकांना कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ...
कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी तूर्तास मौन बाळगले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र सहानुभूती आणि पत्रकबाजी ...
मेट्रो ७ प्रकल्पात मीरा-भार्इंदर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे २००६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एएमआरडीएच्या कृती ...
युनायटेड स्टेटस्मध्ये प्रामुख्याने कारखाने आणि वाहतुकीमुळे ध्वनी प्रदूषण होत असले तरी मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमध्ये मात्र उत्सवांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचे ...