जेतेपदाचा सर्वांत प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ‘टीम इंडिया’ने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केली नसल्याने ग्रुप दोनमधून बाद फेरी ...
महाराष्ट्रासह देशभरातील पॉन्झी कंपन्यांविरुद्ध आता जवळजवळ तपासयुद्ध पुकारले गेल्याचे संकेत मिळाले आहेत. आरबीआयने १०४ कंपन्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये विशेष तपास चालविला आहे. ...
रस्त्यांच्या विकासासाठी मिळालेल्या तब्बल २७ हजार कोटींच्या पॅकेजमधून सोलापूर शहरासह जिल्ह्याचाही चेहरामोहरा बदलणार आहे. सोलापुरात दोन उड्डाणपूल होणार असून, अनेक वर्षांपासून ...
पश्चिम महाराष्ट्रासाठी १०६ लोक हुतात्मे झाल्याचे सांगतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे विदर्भ-मराठवाड्यातील २९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचे काय, असा सवाल ज्येष्ठ ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवायचा आहे, असे हाफिज सईदने मला सांगितले होते. त्या वेळी मी त्याला सहा महिन्यांत हे काम पूर्ण करतो, असे आश्वासन एलईटीला दिले ...
दुष्काळी मदत कमी मिळाल्याने होळीच्या दिवशी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. माधव दिनाजी कदम ...
पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी राज्यपाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन जम्मू-काश्मिरात सरकार स्थापनेचा दावा सादर केला. मेहबुबा मुफ्ती यांच्या ...