शहर पोलिसांनी मकोका प्रकरणात कुख्यात राजू भद्रेच्या चार साथीदाराला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. ...
शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे. ...
नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उरण तालुक्यातील बोरखार गावात घडली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सुगंधा महेश ठाकूर ...
उडुपीमधील कुंदापूर तालुक्यातील बसरुरमधील पोर्तुगीज-डचांची पाशवी सत्ता समूळ उखडून काढून, त्या सुभ्यास स्वातंत्र्य बहाल केले. ...
पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने प्रसारमाध्यमांकडून मुरुड नगर परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पुरातत्त्व खात्याकडे रायगड जिल्ह्यातील १७ गडकिल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्या आणि सुविधेकरिता स्वत:चे वाहन असावे, या विचारातून गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे. ...
देशभरात स्मार्ट सिटीचा बोलबाला सुरू असताना खोपोलीसारख्या श्रीमंत नगरपालिकेतील काही आदिवासी भागाला विकासाचा साधा स्पर्शही झालेला नाही ...
डायघर येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा असलेला विरोध, तळोजा येथील सामायिक भरावभूमीचा खर्च आवाक्याबाहेर, शीळ येथील कचरापट्टीची जागा ताब्यात आलेली नाही ...
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील रेती घाटांवर दररोज शेकडो वाहनांचा डेरा असतो. ...