आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री विद्या बालन हिला बॉलीवूड असुरक्षित वाटते. तिने एका कार्यक्रमादरम्यान याबाबत आपले मत व्यक्त केले आहे ...
जोपर्यंत मी लग्न करीत नाही, तोपर्यंत तरी मी सिंगल असून माझ्याबद्दल पसरविल्या जात असलेल्या अफवांचा आणि त्यावर रंगणाऱ्या चर्चांचा खरोखरच मला आता वीट आला आहे, ...
नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रस्तावावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला. स्मार्ट सिटीसाठी करवाढ करण्यास व एसपीव्ही प्रणालीस राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला. ...
ऐरोली येथील कोळी आगरी महोत्सवाची सांगता प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळात झाली. महोत्सवाच्या अंतिम दिनी उपस्थित हास्य कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते ...
सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...