निष्पाप व निरपराधांना ठार मारणे माणुसकीची हत्या करण्यासारखे आहे. इस्लाममध्ये असे कृत्य करणे निषिद्ध असून, प्रेषिद महंमद पैगंबरांनी त्यापासून दूर राहण्याचे बजावले आहे ...
बीआरओच्या वतीने तालुक्यातील कोठी मार्गाची निर्मिती २००० मध्ये करण्यात आली. तेव्हापासून या मार्गाची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. ...
आरे वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात येऊ नये, यासाठी हाती घेण्यात आलेल्या जनआंदोलनाचा जोर आणखीच वाढू लागला आहे. ...
कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही,.... ...
गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्याचा विकास व्हावा, ... ...
परस्पर संमतीने होणाऱ्या समलिंगी संंबंधांना जगातील बहुतेक देशांमध्ये मान्यता आहे. काही देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहेत ...
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून अहेरी जिल्ह्यासह जारावंडी, जिमलगट्टा, आसरअल्ली, कमलापूर, पेरमिली व गट्टा हे सहा नवे तालुके घोषित करण्यात यावे, ...
लहान मुलांना घडणाऱ्या गोष्टींचा अर्थबोध अनेकदा होत नाही. पालकही मूल लहान आहे असा विचार करून त्यांना काही गोष्टी सांगण्याचे टाळतात ...
गडचिरोली जिल्ह्याला निसर्ग संपत्तीचे भरभरून वरदान मिळाले असून प्राचीन काळी अनेक समृद्ध संस्कृती या भागात नांदल्याचे येथील पुरातन मंदिरे व गडकिल्ल्यांना बघून लक्षात येते. ...
मोरबे धरण स्वत:च्या मालकीचे असल्यामुळे शहरात पुढील ५० वर्षे पाणीटंचाई जाणवणार नाही अशा वल्गना प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी केल्या होत्या ...