ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर रविवारी सकाळी सात वाजेपासून महत्त्वाकांक्षी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगारवाढीचा निर्णय येत्या १७ डिसेंबरपर्यंत न घेतल्यास त्याच दिवसापासून एसटी कामगार संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) ...
प्राथमिक फेरीत सुमारे ३२७ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यभरातील १८ आणि गोव्याचे एक अशा १९ सर्वोत्कृष्ट नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये २ जानेवारीपासून घेण्याचे निश्चित ...
सहकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील संस्थांबरोबर जरूर काम करावे, पण या बँकांचे खासगीकरण करणे योग्य नाही. सध्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे, पण त्याला विरोध केला पाहिजे. ...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील सुधारित अहवाल राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिक्षणतज्ज्ञ, तसेच नागरिकांना ...