जामवाडी : जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील खड्ड्यांमुळे येथे दररोज अपघतांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत ...
जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
बीड : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे अपेक्षेप्रमाणे कमी झाले का? याच्या तपासणीचे आदेश शासनाने दिले होते; परंतु चार तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुदत उलटूनही अहवाल दिलाच नाही. ...
शिरीष शिंदे , बीड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या पथकाद्वारे जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाया सुरु आहेत. या कारवायामुळे ज्या ठिकाणी कारवाई होत आहे ...