खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दौंड तालुक्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली ...
खरपुडी (ता. खेड) येथील बंधाऱ्याचे ढापे पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्री फोडल्यामुळे लाखो लिटर पाणी या बंधाऱ्यातून वाहून गेले आहे. बंधारा रिकामा झाला असून या परिसरात पिके ...
आईवडील कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर वडगाव येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या दोघांचेही वाहत आलेले मृतदेह ...
तहसीलदार वर्षा लांडगे यांनी गुरुवारी पुणे-सोलापूर महामार्गावर सरडेवाडी टोलनाक्याजवळ बेकायदेशीर वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत १० वाहने ताब्यात घेतली. ...
उमापसाहेब, तुम्ही या जिल्ह्याला शाश्वत विकासात एका उंचीवर घेऊन गेलात... अशी स्तुतिसुमनं उधळत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निरोप समारंभात बुधवारी आजी-माजी मुख्या ...
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करणे शक्य आहे का, अशी विचारणा गुरुवारी उच्च न्यायालयाने औरंगाबाद व मुंबई येथे झालेल्या ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधातील बदनामीचा खटला मागे घेतला. त्यामुळे १३ वर्षांनंतर उभयतांमधील न्यायालयीन लढाई संपुष्टात आली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यशास्त्रातील बी.ए. आणि एम.ए. या पदव्यांच्या खरेपणाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर शंका उपस्थित केली असून, मोदी खरंच बी.ए. झाले ...
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आदिवासी विकास विभागाने कोणत्या कंपनीची उत्पादने हवीत हे निविदेतच नमूद केले आहे. ...
देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने ...