औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि तत्त्वचिंतक डॉ. यशवंत मनोहर यांनी गुरुवारी येथे केले. ...
औरंगाबाद : ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांना आरएसएस अजगरासारखे गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत. ...
पाटोदा : रोहयोच्या विहिरीचे पैसे शेतकऱ्याच्या नावाने उचलल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व पोस्टमन यांच्याविरूध्द पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...