रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येचे प्रकरण केंद्र व आंध्र सरकारांएवढेच भाजपा आणि संघ परिवारालाही दीर्घकाळ भेडसावत राहणारे आहे. रोहित हा दलित होता की नाही असे फाजील प्रश्न पु ...
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या पीएच. डी. करणाऱ्या दलित विद्यार्थ्याने १७ जानेवारी, २०१६ रोजी आत्महत्त्या केल्याच्या बातमीने सबंध देशभर प्रथमच ...
आपला मुलगा शाबान याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निमंत्रण न देता ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ...
अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहापूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक करुन परिवर्तनाची चळवळ गतीमान केली आहे. ...
उणे ४५ अंश तापमानात २५ फूट खोल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली कुणी वाचू शकल्यास त्याला चमत्कारच म्हणावे लागेल. लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्याबाबत हा चमत्कार ...
पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढतच चालले आहेत. गेल्या वर्षभरात पोलिसांना मारहाणीच्या २०१ घटना घडल्या. याप्रकरणी २४३ जणांना अटक करण्यात आली आहे. खाकी वर्दीवाले ...
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून जनजागृती सुरू केली आहे. मुलांशी खेळा ...
गेल्या काही वर्षांपासून गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीचे स्वरूप पालटले आहे. माघी गणेश जयंतीचे उत्सवही मोठ्या स्वरूपात साजरे होत असून यासाठीच मुंबईकरांची लगबग ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी गेट वे आॅफ इंडिया येथे भव्य स्वरूपातील ‘आंबेडकरी जलसा’ आयोजित केला आहे. ...