कर्करोग, एचआयव्ही यांसारख्या दुर्धर आजारांमुळे रुग्ण आधीच हैराण असताना आता केंद्र सरकारने जीवनावश्यक औषधांवरील सीमा शुल्कातील सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे ...
शेतजमीन खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी हरिभाऊ रामचंद्र काटकर यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ४ हजारांची लाच घेताना पकडले. ...
आमदारांच्या पंचायतराज समितीने केलेल्या झाडाझडतीनंतर आता लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांची अत्यंत महत्त्वाची असलेली संसदीय स्थायी समिती जिल्ह्याला भेट देत आहे. ...
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१६ पासून साखरेवरील असलेल्या सेसमध्ये एकदम १०० रुपयांनी वाढ केल्याने कारखानदारी अधिक संकटात सापडली आहे. त्यामुळे ही वाढ रद्द करण्याची मागणी माजी ...